Submitted by समीर गायकवाड on शुक्रवार, 15/01/2016 - 17:31
दुपारच्या हळव्या आठवणी ....
Submitted by डॉ. एस. पी. दोरुगडे on बुधवार, 09/09/2015 - 16:30
Submitted by विवेक पटाईत on मंगळवार, 02/05/2023 - 18:31
पूर्वी युद्धाचा मुख्य उद्देश्य दुसर्या देशांवर नियंत्रण ठेवणे आणि त्यांच्या कडून अप्रत्यक्ष रूपेण चौथ वसूली करणे हो होता. आज युद्ध अत्यंत महागडा प्रकार आहे. फायदा कमी नुकसान जास्त आहे. आजच्या काळात शत्रू देशांच्या प्रगतिच्या मार्गात अडथळे उत्पन्न करून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान करणे, हा ही युद्धाचा एक प्रकार आहे. बिना एक ही गोळी चालविता फक्त काही कोटी खर्च करून शत्रू देशाचे हजारो कोटींचे नुकसान सहज केले जाते. त्यासाठी शत्रू देशातील स्वार्थी मीडिया, स्वार्थी राजनेता आणि तथाकथित सामाजिक संगठनांचा वापर केला जातो.
Submitted by बालमोहन लिमये on मंगळवार, 21/03/2023 - 07:15
आय.आय.टी.तील गणितविभागाचा प्रमुख असताना
बालमोहन लिमये
भाग २
नवीन शिक्षणक्रम कसा अमलात आला
Submitted by बालमोहन लिमये on मंगळवार, 14/03/2023 - 07:18
टि.आय.एफ.आर. किंवा आय.आय.टी. अशा बड्या संस्थांची नावे बऱ्याच जणांच्या ऐकिवात असली तरी त्यांचा कारभार कसा चालतो, तेथे निर्णय कसे घेतले जातात व त्यांची अंमलबजावणी कशी करावी लागते याबद्दल फारसे कोणाला माहीत नसते. प्रा. बालमोहन लिमये यांच्या प्रमुखपदाच्या कालावधीतून त्यातील काही बारकावे.
Submitted by विवेक पटाईत on बुधवार, 11/01/2023 - 18:02
बऱ्याच महिन्यानंतर शर्माजी(काल्पनिक नाव) बिंदापूरच्या चौकात वर्तमानपत्र वाचताना दिसले. शर्माजीचे वय 80 ते 85च्या मध्ये असेल. जेव्हा मी 1988 मध्ये उत्तम नगर भागात राहावयास आलो तेव्हापासून शर्माजींना पांढऱ्या दाढीचा बघत आलो आहे. शर्माजींचा व्यवसाय प्रॉपर्टी डीलरचा होता. याशिवाय ते काँग्रेसचे खंदे प्रचारक होते. त्यांच्या घरात नेहरू आणि इंद्राजी सोबत त्यांचे अनेक फोटो होते. निवडणुकीच्या काळात तर त्यांचा अंगात भूत संचारत असे. अनेक बूथांची व्यवस्था ते जातीने बघत असे. त्यात ते भरपूर कमिशन ही बनवत असे, असे लोक म्हणतात.
Submitted by विवेक पटाईत on शनिवार, 19/11/2022 - 10:31
(काल्पनिक कथा इथे कणाद जागी गैलिलियो असू शकतो इत्यादि )
ज्ञात ज्ञानाच्या आधारावर कुठलीही गोष्ट सिद्ध करणे म्हणजे विज्ञान. पण ज्ञात ज्ञान माणसाची जशी-जशी प्रगति होते तसे-तसे बदलत राहते. प्राचीन काळी कणादला कळले होते प्रत्येक पदार्थ हा अणु पासून बनतो. पण अणुचा आकार त्याकाळी सिद्ध करणे संभव होते का? पहा विद्वानांच्या सभेत काय झाले असेल,
Submitted by विवेक पटाईत on गुरुवार, 23/06/2022 - 12:30
आजची तारीख 23 जून. सकाळी ब्रेकिंग समाचार पाहताना मीर जाफरची आठवण आली. 1757 साली आजच्या दिवशी प्लासीचे युद्ध झाले होते. राबर्ट क्लाईव जवळ अत्यंत कमी सैन्य होते. नवाब सिराजुदौलाच्या सेनापति मीर जाफर जवळ अठरा हजारचे. राबर्ट क्लाईवला विजयाचा पूर्ण विश्वास होता. त्याने नवाबच्या सेनापति मीर जाफरला बंगालचा नवाब बनविण्याचे आश्वासन दिले होते. आता मीर जाफरचे सल्लागार योग्य असते तर त्यांनी सल्ला दिला असता, युद्ध जिंकल्यावर नवाबकडून मोठी जागीर तू सहज पदरात पाडू शकतो. पुढे मागे आपल्या कर्तृत्वाने नवाब ही बनू शकतो. पण दुर्भाग्य एक ही योग्य सल्लागार त्याच्या जवळ नव्हता. क्लाईव युद्ध जिंकला.
Submitted by मनीषा on मंगळवार, 22/03/2022 - 12:49
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात असे म्हणतात. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आणि वेगळी असते. फक्त रंग, रूपा मध्ये फरक असतो असे नाही, तर स्वभाव, आवडी-निवडी, बुद्धी, सहनशक्ती इत्यादी देखील अगदी वेगळे असतात. जसे एकाच्या हाताचे ठसे, दुसऱ्या कुणाच्या हाताच्या ठशाबरोबर जुळत नाहीत. तद्वतच प्रत्येक व्यक्तिमत्व देखील भिन्न असते. अगदी जुळी भावंडे देखील एकमेकांपेक्षा खूप वेगळी असतात. परंतु तरीही तुलना केली जाते. एकजण दुसऱ्यासारखा असला पाहिजे अशी अपेक्षा केली जाते. ही अगदी पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे.
Submitted by मंजिरी on शुक्रवार, 11/03/2022 - 20:57
हे लेख मी फेसबुकवर ही प्रसारित केले आहेत. इथे पुनःप्रसाारण.
मी: तर मी तुम्हा दोघांवर एक सदर लिहिणार आहे. cartoon strip सारखं पण लिहून.
झांटिपी: लिहून का?
मी: मला जे नमूद करायचंय, ते विचारपरिप्लुत असल्याने, शब्द हेच योग्य माध्यम आहे.
बोका: सरळ सांग ना, तुला चित्र काढता येत नाही
मी: आणि तुम्हीही काही फारसे फोटोजनिक नाही. असो. तर मी असं सदर लिहितेय. त्याचं नाव असेल 'झांटिपी आणि बोका'
बोका: झांटिपी कशाला पाहिजे? 'बोक्याचे विचारधन' किंवा नुसतं 'बोका' ठेव. सिर्फ मेरा नाम ही काफी है!
पाने