इतिहास

मुंबई-पुणे रेल्वे

सुमारे १० वर्षांपूर्वी कृष्णशास्त्री भाटवडेकर-संपादित ’मुंबई ते ठाणे आगगाडी - १८५३ मधली’ ह्या विषयावरील १८५४ मध्ये छापण्यात आलेल्या पुस्तकाचा परिचय करून देणारा एक लेख मी ’उपक्रम’ नावाच्या संस्थळावर लिहिला होता. ते संस्थळ आता चालू नाही. अलीकडे ह्याच विषयाच्या मनोरंजक आठवणी प्रबोधनकार ठाकरेलिखित prabodhanakar.org येथे माझ्या वाचनात आल्या. त्या वाचल्यामुळे मला माझ्या जुन्या लेखाची आठवण झाली. वाचकांस मनोरंजक वाटतील अशा समजुतीने माझा लेख आणि प्रबोधनकारांच्या आठवणी येथे एकत्र देत आहे.

मुंबई ते ठाणे आगगाडी - १८५३ मधली.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

सांस्कृती आणि योगिराज

सांस्कृती - हा श्रीदत्तात्रेयांचा शिष्य होता. तो ब्राह्मण असून विद्यादानाचे कार्य करीत असे. त्याने दत्तप्रभूची उपासना केली आणि त्यासाठी मोठी तपश्चर्या आरंभिली. श्रीदत्तात्रेयांनी
त्याची अनेक प्रकाराने परीक्षा घेतली. शेवटी सर्व कसोट्यांना उतरल्यावर त्याला दर्शन दिले. त्याने दत्तप्रभूना ब्रह्मज्ञान देण्याची प्रार्थना केली. त्यांना विचारले की अवधूतांची स्थिती, लक्षणे

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

राजा अलर्क

राजा अलर्क श्रीदत्तात्रेयांच्या प्रमुख शिष्यांपैकी एक शिष्य गणला जातो. त्याच्या आईचे नाव मदालसा आणि वडिलांचे नाव ऋतुध्वज असे होते. राणी मदालसा ही श्रीदत्तात्रेयांची अत्यंत उच्च श्रेणीची भक्त होती राज्यपद प्राप्त झाल्यावर अलर्क राजधर्माप्रमाणे आणि नीतीने राज्य करीत होता. त्याच्या आईचा उपदेश त्याला प्राप्त होत होता. कालांतराने राजा अलर्क ऐष-आरामामध्ये गर्क झाला. खाणे, पिणे, नाचगाणे, चैन, विषयोपभोग यात इतका बुडाला की त्याला राज्यकारभाराचा विसर पडला. प्रजेकडे दुर्लक्ष झाले. सगळीकडे अराजक माजले. त्याला सुबाहू या नावाचा एक मोठा भाऊ होता. त्याच्या कानावर ही गोष्ट गेली.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

कार्तवीर्य सहस्त्रार्जुन

कार्तवीर्य सहस्रार्जुन - कृतयुगामध्ये कृतवीर्य या नावाचा एक महापराक्रमी राजा होऊन गेला. त्याच्या पत्नीचे नाव शीलधारा असे होते. कृतवीर्य हा अतिशय पराक्रमी राजाहोता त्याला शंभर पुत्र झाले होते. परंतु एकदा काहीतरी गैरसमजुतीमधून च्यवनऋषींनी शाप दिला आणि सर्व पुत्र भस्मसात झाले. महाराणी शीलधारा ही याज्ञवल्य ऋषींची पत्नी मैत्रेयी हिला शरण गेली, मैत्रेयी ही ब्रह्मवादिनी आणि ज्ञानी होती. मैत्रेयीने तिला श्रीदत्तात्रेयांची उपासना करायला सांगितली आणि

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

आयुराजा आणि पुरूरवा

आयुराजा - नहुष हा सोमवंशातील अतिशय प्रसिद्ध असा राजा होता. त्याने अपार पराक्रम गाजविला आणि शेवटी इंद्रपदी आरुढ झाला अशी कथा आहे. आयुराजा हे नहुषाचे वडील होते. त्यांची पत्नी इंदुमती ही देखील अत्यंत सदाचरणी आणि सत्त्वशील होती. विवाहानंतर कितीतरी वर्षे लोटली तरी त्यांना संतती नव्हती. यासाठी काय करावे अशा चिंतेत ते असताना त्यांना त्रषिमुनींनी श्री दत्तात्रेयांना शरण जा अशी सूचना तेव्हा सह्याद्री पर्वतावर जाउन श्रीदत्तात्रेयांचा ते शोध घेऊ लागले. एके ठिकाणी त्यांना एका झऱ्याकाठी श्री दत्तात्रेय शीर्षासन अवस्थेत बसलेले दिसले. अशा स्थितीत पाहून आयुराजाने दत्तप्रभूना विनम्रपणे प्रार्थना केली.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

यदुराजा

काळाचा प्रवाह अखंड वाहतो. नवनवीन घटना व व्यक्तिमत्त्वे जन्म घेत असतात व भूतकाळात गडप होत असतात. प्रत्येकाचे रूप, रंग, दैव, पराक्रम, कर्म वगैरे वेगवेगळे. पण काळाच्या या ओघात काहींचा ठसा दीर्घकाळ टिकून राहतो तर कित्येक विस्मृतीत जातात. वस्तुतः जगाच्या रंगमंचावरील या नाट्यात भूमिका कितीही छोटी वा मोठी असो पण आपल्या गुणांना कलाटणी देण्याची संधी सर्वांनाच असते. पौराणिक काळापासून अर्वाचीन काळापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण घटनांमधे छोटी व्यक्तिमत्वे मोठा प्रभाव टाकून गेली तर मोठी व्यक्तिमत्त्वे झाकोळली गेली. अनेक जण लक्षात राहिले पण अपुरी ओळख ठेवून!

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

डीकोडिंग स्पॅनिश फ्लू (भाग ३)

‘स्पॅनिश फ्लू’. १९१८ साली उद्भवलेल्या या विषाणूने जगात ५ कोटी लोकांचा, तर भारतात १.८० कोटी लोकांचा बळी घेतला. १९५१ नंतर हा विषाणू ‘डीकोड’ करण्याचे प्रयत्न झाले. गाडलेले मृतदेह उकरून त्यातून काही नमुने घेण्यात आले आणि या विषाणूच्या जनुकांचा क्रम शोधता आला. त्यासाठी ८० वर्षं जावी लागली. आता त्याच्याही पुढचा थरारक आणि अतिशय धोकादायक प्रयत्न होणार होता. काय होता हा प्रयोग? लिहिताहेत, राष्ट्रीय पेशीविज्ञान संस्थेतील (NCCS) वरिष्ठ संशोधक डॉ. योगेश शौचे

१०० वर्षांपूर्वीच्या 'स्पॅनिश फ्लू'च्या आठवणी

कोरोनाच्या साथीमुळे आपण हतबल आहोत, मग शंभर वर्षांपूर्वीच्या त्या साथीमध्ये आपण काय केलं असतं? कारण त्या साथीमध्ये जगभर ५ कोटी लोक मरण पावले. एकट्या भारतात १ कोटी ८० लाख. ना औषध, ना लस, ना कम्युनिकेशन, ना आरोग्याच्या सुविधा. वर्ष होतं, १९१८ आणि साथ होती, 'स्पॅनिश फ्लू'ची. ही साथ बरंच काही शिकवून जाते. लिहिताहेत, राष्ट्रीय पेशीविज्ञान संस्थेचे (NCCS) वरिष्ठ संशोधक डॉ. योगेश शौचे.

आकाशवाणीत राष्ट्रीय साक्षरता मिशन

आकाशवाणीत काम करताना, अमूक योजनेवर कार्यक्रम करा, तमूक विषयाला प्रसिद्धी द्या - असे आदेश दिल्लीहून आले की, संबंधित क्षेत्रातल्या व्यक्तींना शोधून बोलवायचं आणि त्यांचं भाषण, मुलाखत प्रसारित करायचं, हे ठरलेलं. सरकारच्या आदेशाबरहुकूम असं काम करताना, त्यात सहसा यांत्रिकपणा येत जातो.

आकाशवाणीतल्या माझ्या काळात याला अपवाद ठरले, पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळातल्या योजना, निर्णय यावर केलेले कार्यक्रम. मतदानाचं वय २१ वरून १८ वर आणणं, आपल्याकडच्या शिक्षणपद्धतीला आधुनिक करणारं, ग्रामीण मुलामुलींना अधिक शिक्षणसुविधा देऊ करणारं त्यांचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि राष्ट्रीय साक्षरता मिशन. आकाशवाणीत, मी शिक्षणविषयक कार्यक्रम करत असल्याने या तीन्हींशी माझा संबंध आला

अमृतांजन पुलाखालची स्मरणशिला.

पुणे-मुंबई रस्त्यावरील घाटामध्ये काही पिढ्या उभा असलेला आणि ’अमृतांजन पूल’ ह्या नावाने माहीत असलेला पूल अलीकडेच काही दिवसांपूर्वी पाडण्यात आला हे आपण सर्वांनी वाचलेले आणि पाहिलेले आहे. हा घाटरस्ता बांधला गेला त्या घटनेच्या स्मरणासाठी एक संगमरवरी स्मरणशिला त्या पुलाच्या खाली मला आठवते तेव्हांपासून उभी होती. त्या पूर्वीहि ती तेथेच असणार. तिचे चित्र खाली दाखवीत आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - इतिहास