दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१७ मे
जन्मदिवस : देवीची लस शोधणारा एडवर्ड जेन्नर (१७४९), सूर्याच्या वर्णपटाचा अभ्यास करून हेलियमचा शोध लावणारा नॉर्मन लॉकयर (१८३६), 'रियासत'कार गो. स. सरदेसाई (१८५६), 'डॉज'चा एक प्रणेता होरस डॉज (१८६८), चित्रकार शंकर पळशीकर (१९१७), गायिका बिर्जिट नील्सन (१९१८), 'ॲपल' संस्थापकांपैकी एक रॉनल्ड वेन (१९३४), अभिनेता डेनिस हॉपर (१९३६), क्रिकेटपटू बी. एस. चंद्रशेखर (१९४५), मुष्टियोद्धा शुगर रे लेओनार्ड (१९५६)
मृत्युदिवस : चित्रकार सांद्रो बोत्तिचेल्ली (१५१०), मराठी वृत्तपत्रव्यवसायाचे जनक 'दर्पण'कार बाळशास्त्री जांभेकर (१८४६), शेतीसाठी यंत्र बनवणारी 'डीअर आणि कं.' स्थापन करणारा जॉन डीअर (१८८६), मुंबई चौपाटीवरील लोकमान्य टिळकांचा भव्य पुतळा बनवणारे शिल्पकार र. कृ. फडके (१९७२), वकील, समाजसेविका कमिला तय्यबजी (२००४), लेखक, कवी टी. के. दोरायस्वामी (२००७), गायिका डॉना समर (२०१२), लेखक रत्नाकर मतकरी (२०२०)
---
जागतिक दूरसंचार दिवस
जागतिक समलैंगिकता, द्विलैंगिकता, लिंगबदल भयनिर्मूलन दिन (International Day Against Homophobia and Transphobia - IDAHO)
स्वातंत्र्यदिन / राष्ट्रीय दिन : नॉर्वे, नाऊरू, डीआरसी (काँगो)
१७८२ : इंग्रज व मराठे यांच्यात सालबाईचा तह.
१७९२ : न्यू यॉर्कमधल्या शेअर बाजाराची स्थापना.
१८६५ : आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (ITU) ची स्थापना.
१९४९ : भारताचा राष्ट्रकुलामध्ये राहण्याचा निर्णय.
१९५४ : वंशभेद - अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात 'ब्राऊन वि. बोर्ड ऑफ एज्युकेशन' खटल्याचा ऐतिहासिक निर्णय; सार्वजनिक शाळांतला वांशिक अलगतावाद (racial segregation) त्यानुसार बेकायदेशीर ठरवला गेला.
१९७२ : मुंबई ते दिल्ली राजधानी एक्सप्रेस सुरू झाली.
१९९० : आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेने (WHO) समलैंगिकतेला मानसिक विकृतींच्या यादीतून काढून टाकले.
२००४ : अमेरिकेतला पहिला कायदेशीर समलैंगिक विवाह मॅसॅच्युसेट्समध्ये संपन्न.
२००८ : जयपूर स्फोटांमुळे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 'फेडरल क्राईम एजन्सी' स्थापण्याची सूचना केली.
२००९ : तमिळ वाघांचा नेता प्रभाकरन् याला श्रीलंकेच्या सैन्याने ठार मारले.
२०१३ : फ्रान्समध्ये समलैंगिकांना विवाह करण्यास आणि मुले दत्तक घेण्यास कायदेशीर मान्यता.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- सविता नेने
प्रतिक्रिया
मस्त लेखन गवि. एकदम त्या
मस्त लेखन गवि. एकदम त्या क्षणी तिथे आहोत असे वाटले.
खरच, आपण खूप गोष्टी चालवून घेत असतो. "चलता है" ज्या दिवशी आपल्या आयुष्यातून कमी होईल तो सुदिन.
+१
गवि, इतर ललित लिखाणाबरोबर हे लिखाणही येऊ द्या. एयर-क्रॅश प्रकारातल्या डॉक्यूमेंटरी बघण्याएवढा आनंद(?) तुमचे लेख वाचून मिळतो.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पर्सनल टच
प्रसंगाशी असलेला तुमचा वैयक्तिक अनुभव जास्त प्रभाव पाडून गेला. (विमानाच्या अपघांतांबद्दल अगोदरच असलेल्या तांत्रिक माहितीमुळे असेल कदाचित)
-Nile
मस्त लेख
मस्त लेख. साध्यासुध्या शब्दांत त्या भयंकर घटनेचं वर्णन केलेलं आहे.
अपघात किंवा दुर्घटना झाल्यानंतर लगेचच भावनांचा कल्लोळ उठतो. त्या गदारोळात नक्की काय झालं हे तपासून पहाण्यापेक्षा असं व्हायला नको या तिडीकीपोटी कोणावर तरी ठपका ठेवण्याचा प्रयत्न होतो. ९११ नंतर वल्ड ट्रेड सेंटरच्या इमारती पुरेशा मजबूत होत्या का असा प्रश्न उठला. सर्वच इमारती विमानाचा धक्का सहन करण्याइतक्या मजबूत कराव्यात अशीही मागणी भावनेच्या भरात झाली होती. अर्थातच ते करणं शक्य नाही हे उघड झालंच.
कुठचीही व्यवस्था परिपूर्ण नसते. सुरक्षिततेसाठी थोडी माया ठेवलेली असते, पण वजन इतकं वाढल्यावर धागे उसवतातच.
मी
औरंगाबाद मध्ये पाऊल ठेवण्याच्या एक वर्षे आधीची ही घटना.. नंतर तो रस्ता बंद करुन लांबचा बायपास सुरु ठेवला व अंबाजोगाई एस टी चे भाडे २ रुपये वाढले... ( विद्यार्थी दशेत मोठी चाट होती खिशाला :).. ट्रक आणि विमान अपघात कसा झाला असेल हे पटण्या पलिकडे होते... नंतर बरेच दिवस पोलिस केस आणि तपास वाचत होतो... औरंगाबाद च्या आठवणी जाग्या केल्याबद्द्ल धन्यवाद...
२ टन वजन म्हणजे खरोखरच जास्त
२ टन वजन म्हणजे खरोखरच जास्त होतं. निष्काळजीपणा भोवला सगळ्यांना.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
बापरे!! ५२ लोकं जळुन, होरपळुन
बापरे!! ५२ लोकं जळुन, होरपळुन मेले!! भयंकर!!
दोन टन एवढं जास्त वजन आहे हे पायलटला समजलं नाही का? म्हणजे पायलटला कुठे दिसत नाही का की आपण कीती वजन उचलतोय ते?
जे कोणी सामान भरण्याचा मुख्य होतं त्यांना " चालतंय, विमानाला एवढं सामान म्हणजे कैच नै!! भरा रे!! उरकुन टाका" अशा प्रकारे काम करावंसं वाटलं त्याअर्थी त्यांना त्याविभागाचं ज्ञान नसताना काम दिलं होतं जे संवेदनशील काम आहे अन लोकांचे प्राण जाउ शकतात..
असो..होउन गेलं पण आतातरी लोकं नेमुन दिल्याप्रमाणे कामं करंत असतात का? का भ्रष्टाचार आहेच...(काय तरी प्रश्न विचारलाय मी!! :-S) :sick:
http://shilpasview.blogspot.com
चांगलं आहे रे. अजून येऊंद्या.
चांगलं आहे रे. अजून येऊंद्या.
तुमची गप्पा मारल्यासारखे लिहिण्याची शैली मस्त असते.
ते वांद्रे समुद्रकिनारा इथे का नाही आलं?
तुमचा एअरक्रॅश चा मागचा भाग
तुमचा एअरक्रॅश चा मागचा भाग वाचत असताना या सिरिज मधे औरंगाबाद येईल अशी अपेक्षा होतीच...
या अपघाताचा उल्लेख औरंगाबादमधे आजही अधुन मधुन एकायला मिळतो.
या अपघातानंतर अपघाताच्या कारणांबद्दल अनेक वावड्या उठल्या होत्या. त्यातली एक म्हणजे पायलट आणि को-पायलट यांचात असणारे अफेअर.
आज या बद्दलची अधिक माहिती मिळवत असताना संसदेच्या साईट वर चर्चेची एक लिंक मिळाली
http://parliamentofindia.nic.in/ls/lsdeb/ls10/ses6/13270493.htm
वाचनीय लेख... वैयक्तिक
वाचनीय लेख... वैयक्तिक अनुभवाची पार्श्वभूमी छान कथन केली आहे...
याच अपघातात विडिओकॉनचे उद्योगपती सीनियर "धूत" वारले हे ऐकले होते...
निष्काळजीपणाने झालेला भयंकर अपघात...