दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१ मे
जन्मदिवस : अणुभौतिकशास्त्रज्ञ योहान बाल्मर (१८२५), न्यूरोसायन्सचा जनक सांतियागो रमोन इ कहाल (१८३४), अभिनेता बलराज सहानी (१९१३), आधुनिक हिंदी कवी 'अंचल' रामेश्वर शुक्ला (१९१५), गायक मन्ना डे (१९२०), लेखक जोजेफ हेलर (१९२३), वेस्ट इंडियन क्रिकेटपटू गॉर्डन ग्रीनीज (१९५१), तमिळ अभिनेता अजित कुमार (१९७१), अभिनेत्री अनुष्का शर्मा (१९८८)
मृत्युदिवस : आफ्रिकेचे संशोधक डेव्हिड लिव्हिंगस्टन (१८७३), संगीतकार आंतोनिन द्-वोजाक (१९०४), उद्योगपती कमलनयन बजाज (१९७२), चित्रपट दिग्दर्शक, कवी व लेखक शांताराम आठवले (१९७५), समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे (१९९३), शिक्षणतज्ञ गंगूताई पटवर्धन (१९९८), मराठी वाङ्मयाचे अभ्यासक पंडित आवळीकर (२००२)
--
महाराष्ट्र दिन, गुजरात दिन
आंतरराष्ट्रीय कामगार दिन
१७०७ : इंग्लंड आणि स्कॉटलंड यांच्या एकत्रीकरणाचा करार होऊन ग्रेट ब्रिटनचे साम्राज्य तयार झाले
१८३४ : इंग्लंडच्या वसाहतीतून गुलामगिरीची प्रथा कायदेबाह्य
१८४० : चिकटणारा पहिला पोस्टल स्टँप इंग्लंडमध्ये निघाला
१८८६ : आठ तासाचे काम हे एक दिवसाचे काम असे प्रमाणित करण्यासाठी अमेरिकेत संप सुरू झाला
१९१६ : 'जाझ' ही संज्ञा अमेरिकेत विशिष्ट संगीतप्रकाराला वापरली जाऊ लागण्याची सुरुवात.
१९२७ : विमानांमध्ये शिजवलेलं जेवण देण्याची सुरुवात इंपीरीयल एअरवेजने लंडन-पॅरिस प्रवासापासून केली
१९३० : प्लुटोचे नामकरण
१९४१ : ऑर्सन वेल्सदिग्दर्शित 'सिटिझन केन' चित्रपट अमेरिकेत प्रदर्शित
१९४५ : हिटलरच्या आत्महत्येच्या पश्चात त्याचा उजवा हात जोजेफ गोबेल्सने आपल्या सहा मुलांना ठार मारले व पत्नीसह आत्महत्या केली.
१९४८ : उ. कोरिया अस्तित्त्वात आले
१९५६ : पोलियोची लस उपलब्ध झाली
१९६० : महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांची निर्मिती
१९६१ : क्यूबाचा राष्ट्रप्रमुख फिडेल कास्त्रो याने निवडणूका रद्द करून क्यूबा साम्यवादी राष्ट्र असल्याचे घोषित केले
१९६४ : 'बेसिक' प्रोग्रॅमिंग भाषेतली पहिली प्रणाली (प्रोग्रॅम) कार्यान्वित झाली
१९९३ : श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रणसिंघे प्रेमदास आत्मघातकी हल्ल्यात ठार
१९९४ : तीनदा फॉर्म्युला १ विजेता ठरलेला एयर्टन सेना एका ग्रांप्रि शर्यतीदरम्यान अपघातात ठार
१९९९ : जॉर्ज मॅलरी या गिर्यारोहकाचे शरीर ७५ वर्षांनंतर एव्हरेस्ट शिखरावर सापडले
२००३ : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुशने इराकमधील युद्ध संपल्याचे जाहीर केले
२००९ : स्वीडनमध्ये समलैंगिक विवाहांना मान्यता
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
प्रतिक्रिया
मस्त लेखन गवि. एकदम त्या
मस्त लेखन गवि. एकदम त्या क्षणी तिथे आहोत असे वाटले.
खरच, आपण खूप गोष्टी चालवून घेत असतो. "चलता है" ज्या दिवशी आपल्या आयुष्यातून कमी होईल तो सुदिन.
+१
गवि, इतर ललित लिखाणाबरोबर हे लिखाणही येऊ द्या. एयर-क्रॅश प्रकारातल्या डॉक्यूमेंटरी बघण्याएवढा आनंद(?) तुमचे लेख वाचून मिळतो.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पर्सनल टच
प्रसंगाशी असलेला तुमचा वैयक्तिक अनुभव जास्त प्रभाव पाडून गेला. (विमानाच्या अपघांतांबद्दल अगोदरच असलेल्या तांत्रिक माहितीमुळे असेल कदाचित)
-Nile
मस्त लेख
मस्त लेख. साध्यासुध्या शब्दांत त्या भयंकर घटनेचं वर्णन केलेलं आहे.
अपघात किंवा दुर्घटना झाल्यानंतर लगेचच भावनांचा कल्लोळ उठतो. त्या गदारोळात नक्की काय झालं हे तपासून पहाण्यापेक्षा असं व्हायला नको या तिडीकीपोटी कोणावर तरी ठपका ठेवण्याचा प्रयत्न होतो. ९११ नंतर वल्ड ट्रेड सेंटरच्या इमारती पुरेशा मजबूत होत्या का असा प्रश्न उठला. सर्वच इमारती विमानाचा धक्का सहन करण्याइतक्या मजबूत कराव्यात अशीही मागणी भावनेच्या भरात झाली होती. अर्थातच ते करणं शक्य नाही हे उघड झालंच.
कुठचीही व्यवस्था परिपूर्ण नसते. सुरक्षिततेसाठी थोडी माया ठेवलेली असते, पण वजन इतकं वाढल्यावर धागे उसवतातच.
मी
औरंगाबाद मध्ये पाऊल ठेवण्याच्या एक वर्षे आधीची ही घटना.. नंतर तो रस्ता बंद करुन लांबचा बायपास सुरु ठेवला व अंबाजोगाई एस टी चे भाडे २ रुपये वाढले... ( विद्यार्थी दशेत मोठी चाट होती खिशाला :).. ट्रक आणि विमान अपघात कसा झाला असेल हे पटण्या पलिकडे होते... नंतर बरेच दिवस पोलिस केस आणि तपास वाचत होतो... औरंगाबाद च्या आठवणी जाग्या केल्याबद्द्ल धन्यवाद...
२ टन वजन म्हणजे खरोखरच जास्त
२ टन वजन म्हणजे खरोखरच जास्त होतं. निष्काळजीपणा भोवला सगळ्यांना.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
बापरे!! ५२ लोकं जळुन, होरपळुन
बापरे!! ५२ लोकं जळुन, होरपळुन मेले!! भयंकर!!
दोन टन एवढं जास्त वजन आहे हे पायलटला समजलं नाही का? म्हणजे पायलटला कुठे दिसत नाही का की आपण कीती वजन उचलतोय ते?
जे कोणी सामान भरण्याचा मुख्य होतं त्यांना " चालतंय, विमानाला एवढं सामान म्हणजे कैच नै!! भरा रे!! उरकुन टाका" अशा प्रकारे काम करावंसं वाटलं त्याअर्थी त्यांना त्याविभागाचं ज्ञान नसताना काम दिलं होतं जे संवेदनशील काम आहे अन लोकांचे प्राण जाउ शकतात..
असो..होउन गेलं पण आतातरी लोकं नेमुन दिल्याप्रमाणे कामं करंत असतात का? का भ्रष्टाचार आहेच...(काय तरी प्रश्न विचारलाय मी!! :-S) :sick:
http://shilpasview.blogspot.com
चांगलं आहे रे. अजून येऊंद्या.
चांगलं आहे रे. अजून येऊंद्या.
तुमची गप्पा मारल्यासारखे लिहिण्याची शैली मस्त असते.
ते वांद्रे समुद्रकिनारा इथे का नाही आलं?
तुमचा एअरक्रॅश चा मागचा भाग
तुमचा एअरक्रॅश चा मागचा भाग वाचत असताना या सिरिज मधे औरंगाबाद येईल अशी अपेक्षा होतीच...
या अपघाताचा उल्लेख औरंगाबादमधे आजही अधुन मधुन एकायला मिळतो.
या अपघातानंतर अपघाताच्या कारणांबद्दल अनेक वावड्या उठल्या होत्या. त्यातली एक म्हणजे पायलट आणि को-पायलट यांचात असणारे अफेअर.
आज या बद्दलची अधिक माहिती मिळवत असताना संसदेच्या साईट वर चर्चेची एक लिंक मिळाली
http://parliamentofindia.nic.in/ls/lsdeb/ls10/ses6/13270493.htm
वाचनीय लेख... वैयक्तिक
वाचनीय लेख... वैयक्तिक अनुभवाची पार्श्वभूमी छान कथन केली आहे...
याच अपघातात विडिओकॉनचे उद्योगपती सीनियर "धूत" वारले हे ऐकले होते...
निष्काळजीपणाने झालेला भयंकर अपघात...