दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
४ मे
जन्मदिवस : मध्यकालीन समाजसुधारक बसवेश्वर (११३४), मुघलांशी लढणारा महाराजा छत्रसाल बुंदेला (१६४९), कर्नाटक संगीतकार त्यागराजू (१७६७), उत्क्रांतीच्या सिद्धांताचा खंदा पुरस्कर्ता जीवशास्त्रज्ञ थॉमस हक्सले (१८२५), लेखक ज्योतिंद्रनाथ टागोर (१८४९), गायिका उम कलतूम (१९०४), लेखक बाबा कदम (१९२९), अभिनेत्री ऑड्री हेपबर्न (१९२९), लेखक एमॉस ऑझ (१९३९), 'द हिंदू'चे माजी संपादक एन. राम (१९४५)
मृत्युदिवस : इंग्रजांविरोधात लढणारा म्हैसूरचा राजा टिपू सुलतान (१७९९), लेखक अनंत काणेकर (१९८०), अलिप्ततावादात भारताचे साथीदार, युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष मार्शल टिटो (१९८०), तबलावादक किशन महाराज (२००६)
----
राष्ट्रीय कोळसा कामगार दिन
आंतरराष्ट्रीय अग्निशामक कर्मचारी दिन
जागतिक दमा दिन
स्वातंत्र्य दिन : लात्व्हिया
१६७५ : 'रॉयल ग्रीनीच वेधशाळे'च्या बांधकामाची आज्ञा दिली गेली.
१७१५ : पहिली घडीची छत्री फ्रान्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध.
१९०४ : अमेरिकेने पनामा कालव्याचे काम सुरू केले.
१९३० : ब्रिटिश पोलिसांनी महात्मा गांधींना अटक करून येरवडा तुरुंगात ठेवले.
१९४५ : पाच वर्षांच्या नाझी गुलामीनंतर डेन्मार्क पुन्हा स्वतंत्र.
१९५३ : 'The Old Man and the Sea' कादंबरीसाठी अर्नेस्ट हेमिंग्वेला पुलित्झर पुरस्कार.
१९५९ : ग्रॅमी पारितोषिकांची सुरुवात.
१९६७ : त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात पूजा करण्याचा अधिकार सगळ्यांना असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय.
१९७९ : मार्गारेट थॅचर ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.
१९९४ : गाझा पट्टी आणि येरिको या पॅलेस्टिनी भागाच्या स्वायत्ततेसाठी इस्राएली नेते यित्झाक राबिन आणि पॅलेस्टिनी नेते यासर अराफत यांच्यात शांती करार.
१९९५ : ‘बॉम्बे’चे अधिकृत नाव बदलून ‘मुंबई’ करण्याचा भाजप-सेना युतीच्या राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 3 सदस्य आलेले आहेत.
- तिरशिंगराव
- सुनील
- सर्वसुखी
प्रतिक्रिया
चित्र छान आहे. व्यंग लक्षात
चित्र छान आहे.
व्यंग लक्षात आले नाही (आकलनशक्तीच्या मर्यादेमुळे )
http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/
उत्कृष्ट संकल्पना.
उत्कृष्ट संकल्पना. न्यूयॉर्करमधल्या तरल कार्टूनांच्या जातकुळीची. ती पेलून घेणारं चित्रही समर्थपणे काढलेलं आहे.
दोन बैल भरपेट जेवण करून तट्ट झालेले आहेत. आणि त्यातला एक दुसऱ्याला म्हणतो 'पान खाणार?' बैलांचं जेवण म्हणजे गवत, पानं. त्यामुळे त्यानंतर पान खाणं हे गमतीदार आहे. द. मा. मिरासदारांची एक कथा आठवते. त्यात एक दूध, दही, लोणी, तूप विकणारा माणूस पैज लावून एक किलोभर लोणी खायला तयार होतो. सुरूवात ठीक होते. पण जसजसं तो जास्त जास्त लोणी खातो तसतसं त्याला कसंतरी वाटायला लागतं. (हे मी एका वाक्यात लिहिलेलं असलं तरी मिरासदारांनी याचं वर्णन जबरदस्त केलेलं आहे.) शेवटी तो जेव्हा ते संपवतो तेव्हा त्याला अजीर्ण होतं. तो वैद्याकडे जातो. वैद्य त्याला पोट ठीक करण्यासाठी औषध देतो, आणि म्हणतो 'हे कडू आहे. तेव्हा लोण्यात मिसळून खा.' हे ऐकूनच त्याची जी अवस्था होते की विचारायला सोय नाही. थोडासा त्या प्रकारचा विनोद इथे आहे.
पण... पण...
पण... पण... हे कळायला दुर्बोध आहे हो! (मलाही कळले नाही!)
अवांतर: विनोदाचे गाइड काढण्याची गरज पडू लागली, तर 'विनोद फसला' असे म्हणता यावे काय? की विनोदाच्या साटल्याचे कौतुक व्हावे? (पहिले कोणत्या परिस्थितीत व्हावे, नि दुसरे कोणत्या परिस्थितीत व्हावे?)
फसला असे नाही.
पण सामान्यतः सरदार लोकांना जोक्स समजवून सांगावे लागतात असा प्रवाद आहे
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
खुलाशाबद्दल धन्यवाद.
खुलाशाबद्दल धन्यवाद.
http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/
चित्र मस्त काढलय.
चित्र मस्त काढलय.
त्या बैलाच्या खुरावरले पान पाहून
मिले खुर मेरा तुम्हारा
तो खूऽर बने हमारा..
असं गाणं गावंसं वाटाया लाग्लं बा.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
(No subject)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!