दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२८ मे
जन्मदिवस : पृथ्वीवरचे हिमयुग आणि इतर ग्रहांवरचे हवामान याचा अंदाज देणारा मिलुतिन मिलान्कोविच (१८७९), क्रांतिकारक, साहित्यिक वि.दा. सावरकर (१८८३), उद्योगपती शंतनूराव किर्लोस्कर (१९०३), 'जेम्स बॉंड'चा जनक इयन फ्लेमिंग (१९०८), नोबेलविजेता लेखक पॅट्रिक व्हाईट (१९१२), पहिली महिला रेडिओ खगोलाभ्यासक रूबी पेन-स्कॉट (१९१२), गायक पं. डी.व्ही. पलुस्कर (१९२१), कवी, टीकाकार के. सच्चिदानंदन (१९४६)
मृत्युदिवस : लेखिका अॅन ब्रॉन्टे (१८४९), क्रांतिकारक भगवतीचरण (१९५०), सिनेदिग्दर्शक व निर्माते मेहबूब खान (१९६४), चित्रपट दिग्दर्शक बी. विठ्ठलाचार्य (१९९९)
---
गणतंत्र दिवस - नेपाळ
ख्रि.पू. ५८५ : ग्रीक तत्त्वज्ञ थेल्सच्या भाकीतानुसार सूर्यग्रहण घडल्यामुळे आल्याथीस आणि स्याहारेस यांची लढाई संपून शांतिकरार घडला.
१९३६ : ॲलन ट्युरिंगने 'ऑन कम्प्युटेबल नंबर्स' हा संगणकशास्त्राच्या सैद्धांतिक मांडणीतील पायाभूत शोधनिबंध प्रकाशित केला.
१९३७ : प्रसिद्ध मोटार कंपनी फोक्सवॅगनची स्थापना.
१९५२ : ग्रीसमध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला.
१९५९ : अंतराळयात्रेत माकडे तगून राहण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न.
१९६५ : बिहारमध्ये भारताच्या इतिहासातला सगळ्यात मोठा कोळसा खाण अपघात, २५० ठार.
१९९८ : भारतीय अणुचाचणीला पाकिस्तानने ५ चाचण्या करून प्रत्युत्तर दिले.
२००२ : मार्स ओडिसी या मिशनला मंगळावरील बर्फाच्या अस्तित्वाचे दाखले मिळाले.
२००२ : बेल्जियममध्ये स्वेच्छामरणाला कायदेशीर मान्यता.
२००८ : नेपाळमध्ये लोकशाहीची स्थापना.
२०१० : प. बंगालमधील रेल्वे अपघातात १४१ नागरिकांचा मृत्यू.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 3 सदस्य आलेले आहेत.
- मिसळपाव
- नील
- मारवा
प्रतिक्रिया
छान
एक कागद कस्पटासम, रद्दीमध्ये फरपटला...
कागदाचे आत्मचरीत्र
भांबड आलं
---
---
कविनी कविता अशी विस्कटुन
कविनी कविता अशी विस्कटुन समजावुन सांगणे फार्फार आवडले. नाहीतर बऱ्याच कविता खुद्द कविला तरी समजल्या आहेत का अशी शंका येते, ह्या केस मधे कमीतकमी असे तरी म्हणता येणार नाही.
चिंजं, ऐसीवर असा नियमच केला पाहिजे ना की कविता धाग्यावर टाकायची असेल तर विवेचना सकटच टाकायची.
धन्यवाद
विस्तारित अनुवाद तुम्हाला आवडला हे वाचून बरे वाटले. खरे तर कावीला कविता समजावून सांगावी लागते हे कवीचे अपयश आहे असे माझे (वैयक्तिक) मत आहे.
कविता सुंदर आहे.
कविता सुंदर आहे.
खरे तर कावीला कविता समजावून सांगावी लागते हे कवीचे अपयश आहे असे माझे (वैयक्तिक) मत आहे.
याच्याशी सहमत.
गर्दीतला दर्दी
धन्यवाद.
सैराट भाऊ, प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. तुमचे आणखी काही प्रतिसाद पाहून, एकंदरीतच तुम्हाला कवितांची आवड आहे असे दिसते.
आणि
कवीच समजाऊन सांगत असल्यास??? वाचणारे...???
भांबड आलं
माझ्या मते
वाचणारे हे त्यांच्या जागी योग्यच असतात. कवी स्वतःचे विचार, कल्पना, भावना कवीता रूपे दुसऱ्यांसमोर आणू इच्छित असतो त्यामुळे साध्या, सरळ आणि सहजपणे आकलन होणाऱ्या कविता वाचकांपुढे आणणे ही कवीची जबाबदारी ठरते. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. प्रत्येक कवीचे मत आणि कविता करण्यामागचे कारण वेगळे असू शकेल. अवघड, बोजड आणि सर्वसामान्यांना अगम्य वाटणारे शब्द वापरण्यात धन्यता मानणारे कवी सुद्धा आहेत आणि तशाच प्रकारच्या कविता आवडणारे रसिक सुद्धा आहेत. (अर्थात म्हणून ते श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत नाहीत. हा बऱ्याच अंशी वैयक्तिक आवडीचा आणि प्राधान्याचा प्रश्न आहे.)
एकूण काय कि माझ्या मते कवीला कविता समजावून सांगत लागावी असेल तर ती फक्त कवीची हार आहे. त्यात वाचकाचा काही दोष नाही. रसिक श्रेष्ठच आहे. (रसिका शिवाय कवितेला काय अर्थ उरतो ? अशी कविता मग फक्त कवीच्या वैयक्तिक पातळीवरच राहते.)
एक कागद
mastach!
धन्यवाद
मिलिंदराव, प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.