दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
३ मे
जन्मदिवस : लेखक व विचारवंत माकियाव्हेल्ली (१४६९), सिनेदिग्दर्शक भालजी पेंढारकर (१८९८), 'फोक' संगीतकार व गायक पीट सीगर (१९१९), नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ स्टीव्हन वाईनबर्ग (१९३३)
मृत्युदिवस : विचारवंत मॉरिस मर्लो-पाँटी (१९६१), उर्दू कादंबरीचे जनक नजीर अहमद (१९६२), माजी राष्ट्रपती झाकिर हुसेन (१९६९), अर्थतज्ज्ञ आणि विचारवंत धनंजयराव गाडगीळ (१९७१), मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई (१९७७), अभिनेत्री नर्गिस (१९८१), व्यंगचित्रकार वसंत गवाणकर (१९९६), कुटुंब नियोजनात रधोंची साथ देणाऱ्या समाजसेविका शकुंतला परांजपे (२०००), उद्योगपती एम. एस. ओबेरॉय (२००२), लेखक राम शेवाळकर (२००९), गीतकार जगदीश खेबुडकर (२०११)
---
जागतिक श्वसनदाह दिन
आंतरराष्ट्रीय सूर्य दिन
जागतिक पत्रकारिता अभिस्वातंत्र्य दिन
राष्ट्रीय दिन : संविधान दिन - पोलंड, जपान
१४९४ : ख्रिस्तोफर कोलंबसला पहिल्यांदा जमैकाचा किनारा दिसला
१७९१ : आधुनिककालीन युरोपातील पहिले लिखित संविधान पोलंडमध्ये कार्यान्वित झाले
१९१३ : पहिला भारतीय चित्रपट 'राजा हरिश्चंद्र' मुंबईत प्रदर्शित
१९३९ : गांधीजींच्या अहिंसेच्या धोरणाविरोधात सुभाषचंद्र बोस यांनी 'ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक'ची स्थापना केली
१९५० : चीनने स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्व अधिकृतरीत्या अंगिकारले
१९५२ : जोसेफ ओ. फ्लेचर व विल्यम पी. बेनेडिक्ट या अमेरिकन वैमानिकांनी उत्तर ध्रुवावर विमान उतरवले
१९७८ : पहिली स्पॅम मेल पाठवली गेली
२००१ : संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क समितीवरील (UNCHR) सदस्यत्व अमेरिकेने गमावले. १९४७मध्ये समितीची स्थापना झाल्यानंतर प्रथमच असे घडले
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- मार्मिक गोडसे
प्रतिक्रिया
मस्त अनुभवकथन.. आवडलं.
मस्त अनुभवकथन.. आवडलं.
:)
धाडस केलंत ते बरं केलंत नाहितर माझ्यासारखी त्यांना जवळून बघताही न आल्याची रुखरुख आयुष्यभर लागून राहिली असती
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सुदैवाने
सुदैवाने त्यांना प्रत्यक्ष आणि जवळून पाहिलं आहे. ९० -९१ साली रत्नागिरीत साहित्य संमेलन झालं होतं तेव्हा ते तिथे हजर होते.
आम्ही शा़ळकरी पोरं एका ठिकाणी बसलो होतो. (परिसंवाद म्हणायचं) स्टेजला जवळजवळ चिकटूनच बसलो होतो. स्टेजही घरगुती म्हणावं इतकं छोटं. टेबल प्लॅटफॉर्म. आणि समोरच दोनतीन इतर साहित्यिकांसोबत पुलं. इतर साहित्यिकही तसे मोठे होते पण पुलं त्यांच्यात असल्याने ते "इतर" तिघे कोण हे आता आठवतही नाहीये.
त्यावेळी पुलंशी संवाद (व्यक्तिगत नव्हे, पब्लिकलीच) साधता आला. मुख्य म्हणजे डोळे भरुन पाहता आलं.
सर्व चर्चासत्रांमधे त्यांचा मुक्त संचार होता आणि खेळकरपणे अगदी अनौपचारिक वागत होते. सहज स्टेजवरुन उतरुन कुठेतरी जाऊन यायचे. मधेच एखादी फेरी अन्य कोणत्यातरी मंडपात. मधेच कोणाशी गुफ्तगू वगैरे.
आमच्यातल्या एका आगाऊ प्रश्नकर्त्या मुलाला त्यांनी "हा मुलगा पुढे प्रसिद्ध लेखक होणार याची मी खात्री देतो." असं ते म्हणाले. तो मुलगा आणि शिक्षकगण कृतकृत्य झाला होता.
तो मी नव्हतो हे आधीच नमूद करतो.
हे सर्व १९९०-९१ सालचं त्या वेळी ते एकदम जॉली आणि गुटगुटीत मस्त तब्ब्येतीत दिसत होते. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे असं दिसतंय की त्यानंतरच्या चारपाच वर्षांत एकदमच तब्येत झपाट्याने खालावत गेली असावी. काळ फार वेगवान असतो.
आवडले
खूप छान अनुभव कथन.
भेट झाली
भेट झाली चांगले जहाले. माझेही पुणयस क्वचित जाणे होइ. पण त्यावेळेस त्यांना भेटणार्यांच्या प्रचंड संख्येने बर्याच अडचणी येतात असे ऐकणयत आलेले.
त्यामुळे त्यांना मुद्दाम जाउन त्रास देववला नाही. इच्छा होतीच जायची.
थेट भेट, स्वाक्षरी मिळणे हे उत्तम. शिवाय फोतोसाठी फारसा आग्रह धरुन बसला नाहित, हे अधिक भावले.(सौम्य व्यक्तीच्या सौजन्याचा आदर ठेवलात, हे आवडले.)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
थेट भेट, स्वाक्षरी मिळणे हे
असंच म्हणतो. छान अनुभवकथन. तुमचं पुलंवरचं मनापासूनचं प्रेम दिसून आलं. तुमच्यावर पुलंचा नक्की कुठच्याकुठच्या बाबतीत प्रभाव पडला याविषयीही तुमच्या शब्दांत वाचायला आवडेल.
पुलंना भेटलात, काय पाहिजे
पुलंना भेटलात, काय पाहिजे अजून. सुनीताबाईंच्या शेवटच्या आजारात त्यांना भेटायला गेलो होतो, अवस्था बघवली नाही, तसेच परत आलो
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं